सुमारे आठ कोटी रुपये खर्चातून सुरू असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामाचे थर्ड पार्टी ऑडिट रत्नागिरी येथील पॉलिटेक्नीकमार्फत सुरू झाले आहे. दरम्यान, नाट्यगृहातील रंगमंचाला काशिनाथ घाणेकर यांचे नाव द ...
प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. शिवाय त्यांनी दिलेल्या शांती, प्रेम, सद्भावना, मानवता या तत्त्वांचे आचरण सर्वांनी करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. ...
मंडणगड तालुक्यातील दहागाव येथील लालबहादूर शास्त्री हायस्कूलच्या माजी विद्यार्थी मंचातर्फे जिल्हास्तरीय एकता मॅरेथॉन २०१९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे दहागावच्या लालबहादूर शास्त्री हायस्कूलचा परिसर पहाटेपासून गजबजून गेला होता. ...
पावसाळा लांबल्याने हिवाळ्याचेही आगमन उशिरा झाले आहे. गेले दोन दिवस पहाटे चांगले धुके पडत असून, थंडीही पडू लागली आहे. थंडीमुळे बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कोकणचे अर्थकारण अवलंबून असलेल्या हापूस आंब्याला थंडीमुळे मोहोर सुरु होतो. यावर्षी प ...
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँग्रेस यांचे संयुक्त महाशिवआघाडी सरकार स्थापन होणार की अन्य कोणाचे, याबाबतचा गुंता रात्री उशिरापर्यंत कायम असल्याने जिल्ह्यात लाल दिवा येणार की नाही, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे इच्छुकांना कभी खुशी कभी गम असा ...
‘क्यार’ वादळानंतर आठवडाभर सतत पाऊस सुरु होता. यामुळे भात खाचरातून मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. अनेक शेतकऱ्यांचे कापलेले भात शेतातच राहिल्याने पाण्यात तरंगत होते. बहुतांश कापलेल्या भाताला कोंब आले. याशिवाय वाºयामुळे जमीनदोस्त झालेल्या भातालाही अं ...
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शन घेऊन परतणाऱ्या खेड तालुक्यातील वारकऱ्यांच्या मिनी बसला अपघात झाल्याची घटना पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. ही मिनी बस एका आंब्याच्या झाडावर धडकल्याने हा अपघात ...
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे शनिवारी सकाळी कोस्टल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सहभागी झालेल्या रत्नागिरीकरांनी एकतेचा संदेश दिला. सुमारे ४ हजार रत्नागिरीकरांनी शनिवारी पहाटे या मॅरेथॉनमध्ये सहभागी होत आपला उत्सा ...
रत्नागिरी : कार्तिकी एकादशीनिमित्त यात्रेनिमित्त पंढरपूरला गेल्या भाविकांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ३० भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. ... ...