लाईव्ह न्यूज :

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीन विरोधात खेडमध्ये मनसेचा एल्गार, राष्ट्रध्वजाची केली होळी - Marathi News | Elgar of MNS in Khed against China, Holi of national flag | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चीन विरोधात खेडमध्ये मनसेचा एल्गार, राष्ट्रध्वजाची केली होळी

भारत- चीन यांच्या सैनिकांमध्ये लडाख सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत सीमेवर तैनात असलेले २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहरातील शहरातील तीनबत्ती नाका येथे मनसेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी चीनच्या राष्ट्र ध्वजाची होळी करून चीनच्या विरो ...

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम - Marathi News | Rains continue in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे. ...

CoronaVirus : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब त्वरीत सुरू करा - Marathi News | CoronaVirus: Corona to be tested in Ratnagiri, lab in Sindhudurg soon | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus : महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात टेस्ट लॅब त्वरीत सुरू करा

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात कोरोना तपासणी लॅब सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तोच आरोग्य सुविधेवर जास्तीत जास्त खर्च करण्याचे आदेशही दिले आहेत. रत्नागिरीतील कोरोना तपासणी लॅबबाबत खलिला वस्ता यांच्यातर्फे अ‍ॅड. राकेश भाटकर यांनी ...

Coronavirus Unlock : ... तर बायको, मुलांसह जेलभरो आंदोलन, नाभिक समाज अधिक आक्रमक - Marathi News | CoronaVirus Lockdown: ... but a prison-wide movement with wives, children, nuclear society more aggressive | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Coronavirus Unlock : ... तर बायको, मुलांसह जेलभरो आंदोलन, नाभिक समाज अधिक आक्रमक

सलून व्यवसाय सुरू करण्याबाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी करण्यात आली आहे. सलून व्यवसाय बंद असल्याने एका समाज बांधवाने शुक्रवारी आत्महत्येचा प्रयत्न केला, ही शोकांतिका आहे. १५ जूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही, तर १६ तारखेपासून बायको आणि मुलांसह जेलभरो ...

रत्नागिरी तालुक्यात अवघ्या २ तासात ९ इंचापेक्षा अधिक पाऊस - Marathi News | More than 9 inches of rain in just 2 hours in Ratnagiri taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी तालुक्यात अवघ्या २ तासात ९ इंचापेक्षा अधिक पाऊस

रत्नागिरी : रत्नागिरी शहर आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर मान्सूनच्या पहिल्याच विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या दोन तासाच्या कालावधीत ... ...

शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज ठेवणार नाही : देवेद्र फडणवीस - Marathi News | CoronaVirus: No debt on farmers' heads: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज ठेवणार नाही : देवेद्र फडणवीस

चक्रीवादळामुळे झालेले नुकसान खूप मोठे आहे. त्यासाठी सरकारकडून भरीव मदत झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज राहता कामा नये. त्यासाठी वेळ पडल्यास सरकारला धारेवर धरू, असा इशारा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणव ...

cyclone : आपत्तीच्या काळातही मंडणगड उपेक्षित, दौरे केवळ दिखाव्यासाठी - Marathi News | CoronaVirus: Mandangad neglected even in times of calamity, tours just for show | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :cyclone : आपत्तीच्या काळातही मंडणगड उपेक्षित, दौरे केवळ दिखाव्यासाठी

विकासकामांच्या बाबतीत नेहमीच दुर्लक्षित असलेला मंडणगड तालुका आपत्तीकाळातही उपेक्षित राहिल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील मंत्री अजूनही तालुक्यात फिरकलेले नसून, पालकमंत्र्यांनी दौऱ्यात केवळ बैठक घेण्यात धन्यता मानली. ...

'जिंकलंस भावा'..पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने तब्बल ४० एकरात जंगल संरक्षित करणारा 'अवलिया' - Marathi News | 40 acres of forest protected for the purpose of environmental conservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जिंकलंस भावा'..पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने तब्बल ४० एकरात जंगल संरक्षित करणारा 'अवलिया'

एकीकडे विकासाच्या नावाखाली जंगले नष्ट केली जात असताना स्वत:च्या खासगी जमिनीवर जंगल विकसित करण्याचा अभिनव प्रयोग करणे हे नक्कीच समाजासमोर आदर्शवत... ...

फळबागांसाठी जुनी रोजगार हमी योजना राबवायला हवी, शरद पवार यांचा सल्ला - Marathi News | Old Rojgar hami yojana should be implemented for orchards, advises Sharad Pawar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :फळबागांसाठी जुनी रोजगार हमी योजना राबवायला हवी, शरद पवार यांचा सल्ला

वादळामुळे घरे आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. बागायत पूर्ण कोलमडून गेल्याने नवीन लागवड करून उत्पन्न मिळण्यास आणखी सात-आठ वर्षे जातील. ...