राज्य शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना गेल्या चार वर्षात यशस्वीपणे राबविली गेली होती. या कालावधीत जिल्ह्यात एकूण ८५ लाख ९४ हजार (११६.४३ टक्के) इतकी वृक्ष लागवड झाली आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटामुळे आता शेवटच्या वर्षी ५० कोटी ...
चौदाव्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवरील व्याज आणि तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी शासनाने जमा करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे सुमारे एक कोटी रुपये परत करावे लागणार आहेत़ गावच्या विकासाचा निधी परत जाणार असत ...
परदेशातून सुखकर प्रवास करून रत्नागिरीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आल्यावर हाल झाले. रत्नागिरीतील सिंचन भवनातील क्वारंटाईन केंद्रातील गैरसोयींमुळे हाल झाले. या गैरसोयींमुळे विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तर काही पालकां ...
चुकीच्या पद्धतीने पंचनामे करण्यात आलेल्या लोकांना मात्र नुकसान भरपाई मिळाल्याने लोक चांगलेच संतप्त झाले आहेत. या संतप्त लोकांनी चार तास सरपंच व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांना घेराव घालून रोखून धरले होते. ...
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील तपासणी केंद्रातून मंगळवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखीन ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९३ इतकी झाली आहे. तर मंगळवारी आणखीन दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतां ...
बंदुकीची सफाई करताना चुकून गोळी सुटून गोळीतील छररे थेट कंबर आणि खांद्यात घुसून एकजण जखमी झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे घडली. यातील जखमी संतोष नारायण लोंढे (३६, रा. तिवंडेवाडी, शिरगाव) यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात ...
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने आणखी दोघांचा बळी घेतल्याने कोरोनाबाधितांच्या मृत्यूची एकूण संख्या २१ झाली आहे़ तर ४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़. ...
कोरोनाची तपासणी झालेली असतानाही प्रशासनाला पूर्व कल्पना न देता कामगारांना हॉटेलमध्ये आश्रय देणाऱ्या जयगड येथील तीन हॉटेल व्यावसायिकांवर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर कामगारांचे केस कापणाऱ्या एका सलून व्यावसायिकावरही गुन्हा दाखल केला आहे़ ...
लॉकडाऊनच्या काळातच आलेल्या राजापूरच्या गंगेचे शनिवारी रात्री ६७ दिवसांनी अंतर्धान पावली मात्र, गंगा आगमनानंतर प्रदीर्घ काळ भाविकांना स्नानाची पर्वणी साधता आलेली नाही. ही घटना गंगेच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. ...