पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग कसा करावा, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींनी अजूनही हे आराखडे तयार केले नसल्याचे ...
खेड-भरणे मार्गावरील भरणे ग्रामपंचायत हद्दीत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली टपऱ्या, तात्पुरत्या शेड आदी बांधकामे भरणे ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त मोहिमेत हटविण्यात आली. ...
महाराष्ट्र शासनाच्यावतीने नेमण्यात येणाऱ्या ‘कम्युनिटी हेल्थ आॅफिसर’ या पदासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा निम्मेही अर्ज न आल्याचे चित्र समोर आले आहे. उलट कोल्हापूरला मात्र याच पदासाठी तिप्पट अर्ज दाखल झाले आ ...
साधी राहणी, सहज अभिनय व नाटकानंतर प्रेक्षकांशीही सहजतेने वागणारे नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्यामध्ये एक कॉमन मॅन दडला होता, अशी प्रतिक्रिया चिपळुणातील नाट्यरसिकांमधून व्यक्त होत आहे. ...
अभिनय क्षेत्रात काम करतानाच डॉ. लागू यांची सामाजिक बांधिलकी कायम राहिली, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये यांनी लोकमतला दिली. ...
हॉटेल व्यावसायिक मुन्ना सुर्वे यांच्या हॉटेलमध्ये ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू २००२ साली प्रयोगासाठी आले होते. त्यावेळी मुन्ना सुर्वे यांच्या आदरातिथ्याने भारावलेल्या डॉ. लागू यांनी शुभेच्छापर अभिप्राय स्वहस्ताक्षरात लिहिला असून, त्यामध्ये त्यां ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांतर्गत कामगार कल्याण समितीतर्फे एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नांदेड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्य मार्ग परिवहन कामगार कल्याण समिती, रत्नागिरी विभागातर्फे ह्यसलवा जुडूमह्ण ...
रत्नागिरी शहराच्या सुधारित नळयोजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे-पाटीलवाडी येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरीमध्ये चिरे भरलेला ट्रक रुतला. त्यामुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा ...
नगराध्यक्षांचे नवे दालन ही आपली वैयक्तिक प्रॉपर्टी नाही. यापुढील नगराध्यक्षांनाही त्याचा उपयोग होणार आहे. याबाबत आक्षेप घेणे दुर्दैवी असून, प्रशासन कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यावेळी पत्रकारांशी बोलताना खेडेकर यांनी केला. ...
नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोकण व गोव्यात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी आणि एर्नाकुलम मार्ग ...