पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरीकरांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी वीज बंद करून घराबाहेर दिवे लावले. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांनी वीज बंद करून दिवे लावले आणि आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी असल् ...
विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन येणाऱ्या २५ वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत ३५ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, संबंधित वाहन चालकांचे वाहतूक परवानेही तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती वाहतूकपोलीस निरीक्षक अनिल व ...
मुंबईतील नागरिकांच्या मदतीसाठी धावणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वाहतुकीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हात पुढे केला आहे. एस्. टी. अनेक संकटातून जात आहे. लालपरीतून या कर्मचारी अधिकाऱ्यांना त्यांच्या घरापासून कामाच्या ठिकाणी व ...
कोरोनामुळे भारतात हाहाकार माजला असताना महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस झगडणाऱ्या आरोग्य व पोलीस प्रशासनासोबत जर कोणी दादागिरी करत असेल तर त्यांची दादागिरी मोडून काढायला प् ...
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर माणसा माणसांमधील हेवेदावे संपुष्टात येत आहेत. या संकटाचा एकजूटीने मुकाबला करण्यासाठी शासन, प्रशासन सज्ज झालेले असतानाच प्रत्येकजण या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता प्रयत्न करीत आहेत. कोरोनामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक ...
शहरातील राजिवडा येथे कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. शनिवारी या भागात तपासणी करण्यासाठी गेलेल्या आशासेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तेथील एका माजी नगरसेवकाने पिटाळून लावले. या प्रकारानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन न ...