शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनाला रत्नागिरीत विरोध, सकल हिंदू समाजाने मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:00 IST

भाजपचाही विरोध

रत्नागिरी : केंद्र सरकाराने वक्फ बोर्डाच्या संदर्भात घटना दुरुस्तीसाठी भारतीय नागरिकांकडून लेखी सूचना मागवल्या होत्या. हे विधेयक संसदेत प्रलंबित आहे, असे असताना रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू होत असल्याबद्दल सकल हिंदू समाजाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे उद्घाटनापूर्वीच हे कार्यालय वादात सापडले आहे.रत्नागिरीत वक्फ बाेर्ड कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये साेमवारी करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला सकल हिंदू समाजाने विराेध केला आहे. या पत्रकार परिषदेला चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे व विराज चव्हाण उपस्थित हाेते.शिरगाव (ता. रत्नागिरी), पन्हळे (ता. राजापूर) आणि रत्नागिरीतील टिळक ग्रंथालयासह अन्य ठिकाणी अनधिकृत धर्मस्थळे बांधली जात आहेत. याची तक्रारही जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जमिनी ताब्यात घेऊन भारताला इस्लामिक देश बनवण्याचा वक्फ बोर्डाचा हेतू दिसतो. शांत रत्नागिरीत असे घडत असेल तर त्याचा जाहीर निषेध नोंदवतो, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना सकल हिंदू समाजातर्फे भेटून निवेदन देण्यात येणार आहे. आमचे आंदोलन संविधानिक मार्गाने करण्यात येणार आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.आमचा कुठल्या धर्माला किंवा पंथाला विरोध नाही. आम्ही राजकीय पक्षाचेही समर्थन करत नाही. परंतु, हिंदूंचे हित जो जपेल त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत, असे चंद्रकांत राऊळ यांनी सांगितले.

भाजपचाही विरोधआम्ही राज्य सरकारमध्ये सहभागी असलो, तरी केंद्र सरकारने वक्फ बोर्डाबाबत बदल करण्यासाठी सूचना, हरकती मागविल्या आहेत. तरीही रत्नागिरीत कार्यालय सुरू करण्याचा घाट का घातला गेला. त्यामुळे भाजपा म्हणून आमचा या कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाम विरोध राहील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMuslimमुस्लीमBJPभाजपाUday Samantउदय सामंत