शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पहिलं बक्षीस गुवाहाटी, दुसरं सूरत अन् तिसरं...; मनसेचा दांडिया स्पर्धेचा 'मार्मिक' बॅनर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 11:40 IST

खेडमध्ये नवरात्रीत मनसेकडून रास दांडीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी मोजक्याच आमदारांना घेऊन सूरत गाठले होते. त्यानंतर गुवाहाटीला आणि शेवटी गोवा असा मुक्काम राज्यातील बंडखोर आमदारांनी केला. गोव्यावरुन महाराष्ट्रात येत भाजपासोबत या सर्व बंडखोर आमदारांनी सत्ता स्थापन केली. अत्यंत गुप्तपणे ही मोहिम राबवण्यात आली. 

राज्यात घडलेल्या राजकीय घटनेचा संदर्भ घेत मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आगामी नवरात्रौत्सवमध्ये रास दांडीया स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या रास दांडीया स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या व्यक्तीस गुवाहाटीत २ दिवस,३ दिवास राहण्याची संधी मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्याला सूरत येथे २ रात्र,३ दिवस, तृतीय क्रमांक पटकवणाऱ्यास गोव्यात २ रात्र,३ दिवस राहण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत इतर ५० खोके बक्षिसे देण्यात येणार आहे. 

सदर स्पर्धेबाबत बोलताना वैभव खेडेकर म्हणाले की, यंदाही खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबाभवानी मातेची प्रतिस्थापना होणार आहे. यावेळी दरवर्षीप्रमाणे  मनसेने नवरात्रीत दहा दिवास रास दांडीया स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावर्षी या स्पर्धेत अभिनव बक्षिसे ठेवण्याचा मानस माझ्या कार्यकर्त्यानं व्यक्त केला. त्यामुळे विजयी होणाऱ्यांना आम्ही गुवाहाटी, सुरत आणि गोव्यात राहण्याची संधी मिळणार असल्याचं वैभव खेडेकरांनी सांगितलं. मनसेच्या या रास दांडीय स्पर्धेची चर्चा मात्र आता राज्यभर रंगली आहे. 

टॅग्स :MNSमनसेRatnagiriरत्नागिरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार