शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

पहिलं बक्षीस गुवाहाटी, दुसरं सूरत अन् तिसरं...; मनसेचा दांडिया स्पर्धेचा 'मार्मिक' बॅनर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 11:40 IST

खेडमध्ये नवरात्रीत मनसेकडून रास दांडीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी मोजक्याच आमदारांना घेऊन सूरत गाठले होते. त्यानंतर गुवाहाटीला आणि शेवटी गोवा असा मुक्काम राज्यातील बंडखोर आमदारांनी केला. गोव्यावरुन महाराष्ट्रात येत भाजपासोबत या सर्व बंडखोर आमदारांनी सत्ता स्थापन केली. अत्यंत गुप्तपणे ही मोहिम राबवण्यात आली. 

राज्यात घडलेल्या राजकीय घटनेचा संदर्भ घेत मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आगामी नवरात्रौत्सवमध्ये रास दांडीया स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष म्हणजे या रास दांडीया स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या व्यक्तीस गुवाहाटीत २ दिवस,३ दिवास राहण्याची संधी मिळणार आहे. तर द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्याला सूरत येथे २ रात्र,३ दिवस, तृतीय क्रमांक पटकवणाऱ्यास गोव्यात २ रात्र,३ दिवस राहण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेत इतर ५० खोके बक्षिसे देण्यात येणार आहे. 

सदर स्पर्धेबाबत बोलताना वैभव खेडेकर म्हणाले की, यंदाही खेडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबाभवानी मातेची प्रतिस्थापना होणार आहे. यावेळी दरवर्षीप्रमाणे  मनसेने नवरात्रीत दहा दिवास रास दांडीया स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावर्षी या स्पर्धेत अभिनव बक्षिसे ठेवण्याचा मानस माझ्या कार्यकर्त्यानं व्यक्त केला. त्यामुळे विजयी होणाऱ्यांना आम्ही गुवाहाटी, सुरत आणि गोव्यात राहण्याची संधी मिळणार असल्याचं वैभव खेडेकरांनी सांगितलं. मनसेच्या या रास दांडीय स्पर्धेची चर्चा मात्र आता राज्यभर रंगली आहे. 

टॅग्स :MNSमनसेRatnagiriरत्नागिरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार