शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

बांगलादेशी घुसखोरीचे कोलकाता ‘कनेक्शन’, चिपळुणात चौघांना अटक, आज न्यायालयात हजर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 12:10 IST

चिपळुणात आधार कार्ड तयार

चिपळूण : शहरातील रावतळेसह मार्कंडी येथून अटक केलेल्या बांगलादेशींनी पश्चिम बंगालमार्गे काेलकात्याहून पुढे महाराष्ट्रात घुसखोरी केल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. विशेष म्हणजे, काेलकात्यातच त्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार करून घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.काही दिवसांपूर्वी रत्नागिरी दहशवाद विरोधी पथकाने शहरातील रावतळे येथून रुख्साना आलमगीर मंडल, आलमगीर अरबली मंडल या दोन बांगलादेशी पती-पत्नीला शहरातील रावतळे येथून ताब्यात घेत अटक केली. त्या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चिपळुणात सापडलेले बांगलादेशी महाराष्ट्रात आले कसे, याचा शाेध सुरू हाेता. हे बांगलादेशी पश्चिम बंगालमार्गे येत असल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.तसेच महंमद अली, असाद सिरीना या आणखी दोन बांगलादेशी तरुणांना रत्नागिरी दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे, तेही पश्चिम बंगालमार्गे पुढे महाराष्ट्रात आल्याची माहिती पुढे येत आहे. अटकेतील चौघा बांगलादेशींची सोमवारी पोलिस कोठडी संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

महाराष्ट्रात २५ वर्षे वास्तव्यबांगलादेशी मंडल कुटुंब २००१ साली त्यांच्या मामासोबत पश्चिम बंगालमार्गे काेलकात्यात आले. त्यानंतर, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अखेर त्यांनी महाराष्ट्र गाठले. काेलकात्याहून महाराष्ट्रात आलेल्या मंडल दाम्पत्याला महाराष्ट्रात जवळपास २५ वर्षे झाली आहे. ते आपला उदारनिर्वाहासाठी बांधकाम व्यावसाय करून संसार चालवतात.

चिपळुणात आधार कार्ड तयारमुळात जवळपास २५ वर्षे वास्तव्यास असलेले मंडल बांगलादेशी काेलकात्यात आल्यानंतर त्यांनी तेथेच जन्मदाखले तयार केले. त्या आधारावर पुढे त्यांनी चिपळुणात अधिकृतरीत्या आधार कार्ड तयार केला, शिवाय बांगलादेशी असल्याचा कुणाला संशय येऊ नये, तसेच एखादे वेळी कुणी चौकशी केलीच, तर ते उत्तर प्रदेश येथील असल्याचे सांगत हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस