शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पावसाची विश्रांती; जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळी सोडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 17:26 IST

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडमधील जगबुडी नदी मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवर

रत्नागिरी : सोमवारपासून पावसाची दिवसभर विश्रांती असून, मध्येच रिपरिप सुरू आहे. जिल्हाभरात ही स्थिती असली तरी खेडमधील जगबुडी नदीचे पात्र अजूनही इशारा पातळीवर आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १६४ मिलीमीटर एकूण पावसाची (सरासरी १८.२२ मिलीमीटर) नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. रात्री मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांत तर तुरळक प्रमाणात सरी पडल्या. हवामान खात्याने जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असून, रिपरिप सुरू आहे. मात्र, सायंकाळपर्यंत पावसाचे वातावरण भरून राहिले होते.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडमधील जगबुडी नदी मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे. या नदीची धोक्याची पातळी ५ मीटरवर आहे. सध्या या रविवारी ६.५ मीटरवर असलेले पात्र सोमवारी ५.३० मीटरपर्यंत आले आहे.आतापर्यंत जिल्ह्यात १५९१५ मिलीमीटर (एकूण सरासरी १७६८.३३ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुढील चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदीWaterपाणी