शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

पावसाची विश्रांती; जगबुडी नदीचे पाणी इशारा पातळी सोडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 17:26 IST

जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडमधील जगबुडी नदी मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवर

रत्नागिरी : सोमवारपासून पावसाची दिवसभर विश्रांती असून, मध्येच रिपरिप सुरू आहे. जिल्हाभरात ही स्थिती असली तरी खेडमधील जगबुडी नदीचे पात्र अजूनही इशारा पातळीवर आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १६४ मिलीमीटर एकूण पावसाची (सरासरी १८.२२ मिलीमीटर) नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. रात्री मात्र पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. गेल्या दोन दिवसांत तर तुरळक प्रमाणात सरी पडल्या. हवामान खात्याने जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असून, रिपरिप सुरू आहे. मात्र, सायंकाळपर्यंत पावसाचे वातावरण भरून राहिले होते.जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी खेडमधील जगबुडी नदी मात्र अजूनही धोक्याच्या पातळीवर आहे. या नदीची धोक्याची पातळी ५ मीटरवर आहे. सध्या या रविवारी ६.५ मीटरवर असलेले पात्र सोमवारी ५.३० मीटरपर्यंत आले आहे.आतापर्यंत जिल्ह्यात १५९१५ मिलीमीटर (एकूण सरासरी १७६८.३३ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुढील चार दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदीWaterपाणी