शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार; पुढील काही दिवस मुसळधार शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 13:02 IST

सर्वाधिक पाऊस चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात पडल्याची नोंद

रत्नागिरी : जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गुरुवारी सकाळपासून जोर अधिकच वाढला असून दिवसभर संततधारेने पाऊस सुरू होता. त्यामुळे हवेत गारठा निर्माण झाला. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २५.३२ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला असून आतापर्यंत १८८.३७ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात पडल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे.गेल्या तीन- चार दिवसांपासून रात्री पाऊस आणि दिवसा ऊन, असे पावसाचे चित्र होते. मात्र, बुधवार रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळी थोडासा पाऊस थांबला होता. मात्र, सकाळी ११ वाजेपासून तो पुन्हा सुरू झाला. दुपारनंतर तर मुसळधार सुरू झाली. सायंकाळपर्यंत पाऊस संततधारेने पडत होता.दरम्यान, अरबी समुद्रात मान्सूनची वाटचाल अधिक वेगाने झाल्याने कोकण किनारपट्टी भागात येत्या काही दिवसांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसweatherहवामान