शहरं
Join us  
Trending Stories
1
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
2
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
3
TVK Govt: '११८ आमदारांच्या सह्या घेऊन या, ११३ संख्येवर सरकार कसं स्थापन करणार?', विजय यांना राज्यपालांचे अनेक सवाल, भेटीत काय घडलं?
4
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
5
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
6
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
7
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
8
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
9
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
10
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
11
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
12
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
13
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
14
म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
15
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
16
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
17
बारामतीत जय पवार यांनी भरवला जनता दरबार, नागरिकांची गर्दी, समस्या सोडवण्यावर दिला भर
18
Top Marathi News Live: 'मी दुसऱ्या कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवणार नाही", राज्यपालांचे विजय यांना आश्वासन
19
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
20
मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांना पुरस्कार

By admin | Updated: April 10, 2015 00:32 IST

जिल्हा परिषदेकडून नावे जाहीर : वैद्य यांचा प्रथम क्रमांक

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील रिळ गावचे शेतकरी मिलिंद दिनकर वैद्य यांना शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून पहिला क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराची घोषणा गुरुवारी उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी कृषी समितीच्या सभेत केली.शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची सभा झाली. या सभेमध्ये सन २०१४-१५ साठी जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर करण्यात आले. या पुरस्कारासाठी जिल्ह्यातून सहा शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी विभागाकडे आले होते. यात प्रथम क्रमांक मिलिंद वैद्य (रिळ, रत्नागिरी) यांना, द्वितीय क्रमांक
डॉ. अनिल विठ्ठल जोशी (नरवण, गुहागर) यांना आणि तृतीय क्रमांक रामदास सखाराम घाग (खरवते, चिपळूण) यांना जाहीर करण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी पी. एन. देशमुख, कृषी समितीचे सर्व सदस्य, सर्व अधिकारी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)