शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

सुमारे ६०० खलाशी आश्रयासाठी रत्नागिरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 8:29 PM

रत्नागिरी - ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये परराज्यातील एकूण २८ बोटी आश्रयाला आल्या आहेत .

रत्नागिरी - ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये परराज्यातील एकूण २८ बोटी आश्रयाला आल्या आहेत . दोन दिवसात जिल्हा तसेच राज्याबाहेरील ५६ बोटी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर आल्या असून, त्यावरील सुमारे ६०० खलाशी सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अजूनही दोन दिवस सर्व बंदरांमध्ये तीन क्रमाकांचा बावटा लावण्यात आला असून मच्छीमारांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.कोकण किनारपट्टीला शनिवार सायकांळपासून ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. अतिवेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रविवारी समुद्रात भरकटलेल्या २८ बोटींना शहरानजीकच्या मिऱ्या बंदर येथे तटरक्षक दलाचे पोलीस आणि मत्स्य विभाग यांच्या सहकार्याने सुरक्षिन आणण्यात आले . या ३०९ खलाशी असून ते सर्व सुखरूप असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी दिली . त्यात आजच्या २८ बोटींची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यत बोटींची संख्या ५६ झाली आहे . यात तामीळनाडू _२६, कर्नाटक २, गोवा -२४, केरळ ३ आणि गुजरातच्या एका बोटीचा समावेश आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी