शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार ८४२ अहवाल निगेटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 10:19 PM

जिल्ह्यात ४ हजार ४५४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर शनिवारपर्यंत ८६  नमुन्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते.

रत्नागिरी :  जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आलेख जिल्हावासियांसाठी धोकादायक असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत घेण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ ही बाबही जिल्हावासियांसाठी दिलासादायक आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेसह शिक्षक, केंद्रप्रमुख, आशा व अन्य कर्मचारी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून जिवाची बाजी लावून काम करीत आहेत. जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानाही ९० टक्के कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत़ तर १० टक्के रुग्ण खेडमधील कळंबणी व चिपळुणातील कामथे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आहे. 

जिल्ह्यात ४ हजार ४५४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते़ त्यापैकी ३ हजार ८४२ नमुने निगेटिव्ह आले आहेत़ तर शनिवारपर्यंत ८६  नमुन्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते.  तसेच २ स्वॅब प्रयोगशाळेतून नाकारण्यात आले होते़  आतापर्यंत १४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले़ तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त चाकरमानी आले आहेत़ त्यामध्ये अनेक जण छुप्या मार्गाने आल्याने ते जिल्हावासियांसाठी त्रासदायक ठरत आहेत. जिल्ह्यातील ८६ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ७५ रुग्ण मुंबईकर असल्याने चाकरमान्यांमुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी