परिपूर्ण कोणीही नसते. प्रत्येकात काही ना काही उणिवा आहेत. त्याचवेळेस जमेची बाजूही आहे. आपल्या गुणांनी अवगुणांवर आपल्याला मात करता येते. परंतु, अनेकदा आपण प्रयत्न करूनही आपले काही दोष आपल्याला सुधारता येत नाहीत. तो आपल्या स्वभावाचा दोष असतो, की राशीचा ...