वर्षानुवर्षे आघाडीची सरकारे चालवली. काँग्रेसच्या काळात शेतकरी, मजूर, महिला आणि तुरुणांचे जगणे अवघड झाले होते. जेथे काँग्रेस आहे, तेथे विकास होऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले. ...
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता उमेदवारांच्या अर्जाची छाननी होऊन अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल ...
Lok Sabha Election 2024: राजस्थानमधील भाजपचे आमदार व माजी कॅबिनेट मंत्री श्रीचंद कृपलानी यांना गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर कोणीही बसायला खुर्चीही दिली नाही. ...