ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
या दुर्घटनेवर सुप्रीम कोर्टाने कमिटी ऑन रोड सेफ्टी यांच्या मुख्य सचिवांकडून रिपोर्ट मागवला आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी एक कमिटीही बनवण्यात आली आहे. ...
ज्यात जल जीवन मिशन योजनेतून केलेल्या कामाच्या मोबदल्यात अडीच कोटी थकबाकी होती. ही बिले पास करण्यासाठी अनिल कच्छावा यांनी ५ लाखांची लाच मागितली होती. ...
Rajasthan Crime News: राजस्थानमधील झालवाड जिल्ह्यातील जेताखेडी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पती-पत्नीने त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. ...
हिंदू पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत, हे पूर्वी शिवमंदिर होते आणि आजही येथे मंदिराचे अवशेष विद्यमान आहेत. तसेच, दर्ग्याच्या घुमटात मंदिराच्या अवशेशांचा वापर करण्यात आला आहे, असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे. ...