शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

उन्हेरे धरणाला लागली गळती, पाणी साठवण क्षमता झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:44 AM

सुधागड तालुक्यातील उन्हेरे धरणाला ठिकठिकाणी गळती लागल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे.

- विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील उन्हेरे धरणाला ठिकठिकाणी गळती लागल्याने धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. गळतीमुळे हे धरण आताच कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. धरणाची विहीर (जॅकवेल) ही पूर्णपणे मोडकळीस आली आहे. त्यामुळे ‘धरण उशाला, कोरड घशाला’ अशी अवस्था उन्हेरे पंचक्र ोशीची झाली आहे.सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका आहे. आजही येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तालुक्यात साधारणपणे पाच धरणे आहेत. त्यापैकी उन्हेरे धरणाची मोठी दुरवस्था झाली आहे. गळतीमुळे धरण पात्राची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे जानेवारीतच हे धरणा कोरडे पडायला सुरु वात झाली आहे. उन्हेरे धरणामुळे चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना फार मोठा आधार आहे. या धरणामुळे येथील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सुटली. मात्र, या धरणाच्या दुरु स्तीकडे पाटबंधारे विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने या धरणाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हे चित्र बदलण्यासाठी पाटबंधारे खात्याने तातडीने या धरणाकडे लक्ष देऊन विहिरीची दुरु स्ती करणे आवश्यक आहे. धरणपात्रात साचलेला गाळ काढून, साठवण क्षमता वाढवणे तसेच पिचिंग करणे यासारखी कामे करण्याची मागणी उन्हेरे परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांनी उन्हेरे धरणाची दुरु स्ती करून धरणाचे वयोमान वाढवावे व स्थानिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे.>चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीसह उन्हेरे पंच क्रोशीतील नागरिकांना उन्हेरे धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो; परंतु या वर्षी धरणात मोठ्या प्रमाणात लिकेज असल्याने पाणीपातळी पूर्णपणे खालावली आहे. धरणाच्या दुरु स्तीबाबत ग्रामपंचायतीमार्फत पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार क रण्यात आला आहे.- सुवर्णा महाडिक,सरपंच, चिखलगाव