शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

"सुनील तटकरे हे रोजच पक्ष बदलतात, मी मात्र लोकसभा लढविणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 07:05 IST

जयंत पाटील : शेकाप हा इंडिया आघाडीचा घटक पक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : खासदार सुनील तटकरे हे रोज पक्ष बदलत असतात, अशी टीका शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली. यावेळी ते म्हणाले, आमचा पक्ष हा इंडिया आघाडीत सहभागी असून, आगामी ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणूक या आघाडीतून लढवणार आहे. शेकाप हा लोकसभेला इच्छुक नाही. जो उमेदवार इंडिया आघाडी देईल त्याचे काम आम्ही करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

यावेळी त्यांनी आमदार अपात्रतेबाबतही भाष्य केले. सुनावणीबाबत जाणूनबुजून उशीर केला जात आहे. सर्वोच्च न्यायालय गांभीर्याने हे प्रकरण घेईल. आठ दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. आरडीसीसी बँकेवर सहाव्यांदा चेअरमनपदी विराजमान झाल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत शेकापची भूमिका काय, आमदार अपात्रता सुनावणी आणि राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या विजयात शेकापचा खारीचा वाटा आहे. मात्र, सध्या तटकरे हे अजित पवार गटात आहेत. याबाबत पाटील यांना प्रश्न विचारला असता, सुनील तटकरे हे रोज पक्ष बदलत आहेत, असे सांगत ते नेमके कोणत्या राष्ट्रवादीत आहेत, हेही कळत नाही. मात्र, पक्ष बदलीबाबत जनतेची तीव्र नाराजी आहे, असे पाटील यांनी सांगितले.

  शेकाप हा इंडिया आघाडीमध्ये आहे. प्रागतिक पक्षाचा प्रमुख म्हणून मी इंडिया आघाडी बैठकीत होतो.   संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी आम्हाला त्याग करावा लागला तरी चालेल.   इंडियाच्या माध्यमातून सर्व निवडणुका आम्ही एकत्रित लढवणार आहोत.   शेकाप हा लोकसभेसाठी इच्छुक नाही. जो उमेदवार आघाडी देईल त्याचे काम करणार आहोत, असे स्पष्टीकरण आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस