शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

नागोठणेत रणजी सामना : महाराष्ट्र सर्व बाद ४३४ धावा; झारखंड दुसऱ्या दिवसाअखेर २ बाद २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:58 PM

रिलायन्सच्या मैदानावर शनिवारपासून चालू झालेल्या रणजी महाराष्ट्राच्या संघाने खेळ संपायला १९ मिनिटे बाकी असताना सर्वबाद ४३४ धावा केल्या.

नागोठणे : येथील रिलायन्सच्या मैदानावर शनिवारपासून चालू झालेल्या रणजी महाराष्ट्राच्या संघाने खेळ संपायला १९ मिनिटे बाकी असताना सर्वबाद ४३४ धावा केल्या. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या षट्कातच महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने झारखंडला झटका देत दोन बळी टिपल्याने खेळ संपला, तेव्हा झारखंडची २ बाद २ अशी बिकट परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे अझीम काझी आणि विशांत मोरे या दोन फलंदाजांनी केलेली शतके, ही आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली. झारखंडकडून उत्कर्ष सिंगने पाच बळी घेतले.

महाराष्ट्र झारखंड रणजी सामन्यात पहिल्या दिवशी महाराष्ट्राची ५ बाद ८८ अशी अवस्था असताना अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आलेल्या अझीम काझी आणि विशांत मोरे यांनी चिवट झुंज देत दोन्ही फलंदाजांनी शतके केल्याने महाराष्ट्राला ४३४ धावांपर्यंत मजल मारता आली. काझीने ५४४ मिनिटे खेळपट्टीवर राहून १४०, तर मोरेने ३२८ मिनिटे खेळून १२० धावा केल्या. दुसºया दिवसाचा खेळ संपायला १९ मिनिटे शिल्लक असताना अक्षय पालकर १८ धावांवर राहुल शुक्लाच्या गोलंदाजीवर सुमित कुमार याच्या हातात झेल देऊन बाद झाल्याने महाराष्ट्राचा डाव ४३४ धावांवर संपुष्टात आला. झारखंडच्या पहिल्या षट्कात चौथ्या चेंडूवर कुमार देवव्रतला तंबूत धाडले. त्याच्या जागेवर आलेल्या उत्कर्ष सिंगने पाचव्या चेंडूवर दोन धावा केल्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर त्यानेही यष्टिरक्षक विशांत मोरे याच्या हाती झेल देऊन आपला बळी दिला. एका षट्कातच पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित केल्याने झारखंडाची अवस्था २ बाद २ अशी झाली आहे.

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडक