शाळांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांची बौध्दीक क्षमता वाढावी यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळांमध्ये चित्रकला, वक्तृत्व, भित्तीपत्रक, गायन, नृत्य स्पर्धा घेतली जातात. ...
भारतीय नौसेनेच्या वतीने कोमोडोर ऋषीराज कोहली सी ओ आय एन एस आंग्रे यांनी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. ...
Panvel News: प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्पग्रस्त मागील दोन वर्षांपासून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करत आहेत.याकरिता मोर्चे,आंदोलन पार पडले.परंतु आश्वासनाखेरीज प्रकल्पग्रस्तांच्या हाती काहीच लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
पारंपरिक भात लागवडीपासून शेतकऱ्यांना भाताचे उत्पादन मिळत नाही, अशी ओरड कायमच आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या पुढाकाराने चारसूत्री लागवड पद्धत सुरू करण्यात आली आहे. ...