रिलायन्स फोर-जी ला अखेर रस्ते खोदाईनुसारच दर आकारण्याचा निर्णय आता ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, ...
येथील टिळकनगरमधील भरवस्तीत असलेल्या उदयांचल सोसायटीमधील रहिवासी कल्पना लिमये यांच्या हत्येला पाच दिवस उलटले ...
रायगड जिल्ह्यात एनआरएचएम अंतर्गत (राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना) येणारा कोट्यवधी रुपयांचा निधी कसा खर्च होतो, कोणत्या कारणांसाठी खर्च होतो ...
महाड शहराच्या पूर्वेकडील वसाहतीचा परिसर म्हणजे नवेनगर, पंचशील नगर, सुतार आळी, स्रेहा सोसायटी, शेडगे आवाड, महामार्ग वसाहत, शेडाव नाका याठिकाणी काही ...
अलिबाग कोळीवाडा आणि साखर कोळीवाडा यांच्यातील वाद विकोपाला गेला असून यामध्ये आता थेट जिल्हाधिकारी मध्यस्थी करणार आहेत ...
रानसई धरणात सध्या मोठ्या प्रमाणात गाळ भरलेला आहे. धरणात जमलेल्या गाळाचा, पाण्याची साठवणूक क्षमतेच्या कामाचा शासनामार्फत सर्व्हे सुरू करण्यात आला आहे ...
नोकरी आणि व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणा-या अथवा घरदार नसलेल्या महिलांना नवी मुंबईत आता हक्काचा आणि सुरक्षित निवारा मिळणार आहे ...
महापालिकेचे आरक्षण व प्रभाग रचनेविषयी २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे तब्बल २०५ हरकती आल्या असून सुनावणीसाठी फक्त चार तासांची वेळ देण्यात आली आहे. ...
पालिकेच्या दुर्लक्षामुळे गैरसोयींचा फटका बसलेले सीबीडीतील नागरिक आणि भाजीविक्रेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पाडण्याचे सेना - भाजपाचे मनसुबे गणेश नाईक यांनी उधळून लावले. ...