केंद्रिय रेल्वेमंत्री मुंबईकर असल्याने त्यांना येथिल लाखो उपनगरीय प्रवाशांच्या समस्यांची चांगली जाण असेल, अशी वसई-विरार पट्टयातील लाखो प्रवाशांना अपेक्षा होती ...
जिल्ह्यातील चाकरमान्यांना अपेक्षित असलेल्या लोकल फे-यांमध्ये प्रभूंनी वाढ केलेली नसली तरीही कळवा ते ऐरोली मार्गासाठी त्यांनी ४२८ कोटींची तरतूद केली आहे. ...
मराठी भाषेइतकी ताकद व गोडवा दुसऱ्या कोणत्याही भाषेत नाही. जिल्ह्यात होणाऱ्या ग्रंथोत्सवामुळे समाजाचे वैचारिक बदल घडण्यास मदत होईल, असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले. ...