केंद्र सरकारच्या नवीन भूसंपादन कायद्याचा पहिला फटका वसई विरारमधील ग्रामीण जनतेला बसणार आहे. केंद्र सरकार आणि रेल्वेने मनमानीपणाने भूसंपादनाची प्रक्रिया राबवली आहे. ...
वसई पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शिक्षण विभागाच्या कारभारात अद्याप सुधारणा होऊ शकली नाही. आजही अनेक शाळा एक शिक्षकी असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ...
भिवंडी महानगरात होणारी वाहतूककोंडी संपुष्टात आणणारा आणि वाडा ते ठाणे रस्त्यावरील सुमारे ७९५ मीटर लांबीचा उड्डाणपूल तो मार्चमध्ये वाहतुकीसाठीही खुला होणार आहे. ...