सातपाटी येथील लता दयाराम तरे या ४९ वर्षीय महिलेचा डेंग्यूने बळी घेतला. रस्त्यावर वाहणारी गटारे, पाणी साठवण्याच्या उघड्या टाक्या यांमुळे ...
मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातील मुलांच्या परिक्षा नुकत्याच पार पडल्या. त्यामुळे वसईची पश्चिम किनारपट्टी हळुहळू पर्यटकांनी गजबजू लागली आहे ...
रायगड जिल्ह्यात फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. ...
उरण तालुक्यात ३४ ग्रामपंचायती आणि उरण नगरपरिषद क्षेत्र असून याठिकाणी नोकरीनिमित्त येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ...
कर्जत तालुक्यातील चई गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर एकाच खोलीत दाटीवाटीत बसण्याची वेळ आली आहे. ...
: राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासनाच्या प्रधान सचिव मिता लोचन यांनी सोमवारी स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी पनवेलचा दौरा केला. ...
मुरूड तालुक्यावर गेल्या दोन दिवसांपासून धुकेसदृश धुळीची चादर पसरलेली आहे. एकीकडे तापमान वाढत आहे, त्यात अचानक वातावरणात धुळीचे ...
जिल्ह्यात वार्षिक परीक्षांचा हंगाम सुरू आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर आता मोर्चा पहिली ते नववीच्या माध्यमिक तसेच प्राथमिक विद्यार्थ्यांच्या परीक्षांकडे वळला आहे. ...
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देताना इच्छा असतानाही भाजपाला काही निष्ठावंतांना उमेदवारी देता आलेली नाही. ...
राज्य शासनाने पालिकांतील नगरसेवकांना त्यांच्या स्वेच्छानिधी वापरासाठी २००१ च्या शासन परिपत्रकात प्रस्तावित कामांना मर्यादित केल्याने या कामांच्या ...