महाड तालुक्यातील बिरवाडी आणि परिसरात विद्युत तारा तुटण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ...
कर्जत तालुक्यातील चिल्हार नदीवर लोभेवाडी - पत्र्याची वाडी येथे २०१२ मध्ये बांधलेल्या सिमेंट बंधाऱ्याला गळती लागली आहे. ...
जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातले. वादळी वारा आणि विजेच्या गडगडाटासह दाखल झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडवली. ...
मुरुड नगरपरिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक ८ मे रोजी संपन्न होणार आहे. ...
शहराचे योग्य नियोजन केल्यास ते सुंदर होते आणि त्या शहरात समस्या कमीकमी होत असतात, मात्र अगदी याउलट परिस्थिती खोपोली शहरात समोर आली आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे साक्षात क्रांतीचे धगधगते ज्वालामुखी होते. त्यांनी बहिष्कृत जीणे जगणाऱ्यांसाठी लढा उभारला. ...
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सोन्याचे दागिने चोरीच्या घटना वाढल्या असून चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...
‘जिवा शिवाची बैल जोड’ हे गाणे मराठमोठ्या रसिकांच्या ओठी आजही अनेकदा ऐकायला मिळते. कामोठकर खवय्ये सध्या हेच गाणे गुणगुणत आहेत. ...
रायगड जिह्यातील २३२ गावे पूररेषेमध्ये येत असून पूररेषा आणि आखणी सीमांकन करण्यासाठी चार कोटी ९९ लाख २१ हजार ४५१ रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सरकारकडे २००९ रोजी पाठविला आहे. ...
रायगड जिल्ह्यात रोहा, माणगाव, म्हसळा, महाड व पोलादपूर तालुक्यांना मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपून काढले. ...