बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र, हेच आजार सर्वसामान्यांचे आयुर्मान कमी करत आहेत. ...
शहर स्वच्छतेच्या नावावर महानगरपालिकेने दिलेल्या कंत्राटामध्ये नेमलेले क्लिनप मार्शल सध्या वसई विरार परिसरातील नागरिकांची डोकेदुखी वाढवत आहे. ...
याचिकेवर निर्णय दिल्यानंतर शनिवारी निवडणूक आयोगाने महानगरपालिकेच्या निवडणुका १४ जून रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. ...
मीरा-भार्इंदर पालिकेच्या प्रभाग क्र. ३८ मधील ‘अ’ या महिलांसाठी राखीव जागेसाठी १४ जून रोजी पोटनिवडणुक पार पडणार आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २००१ मध्ये वगळलेली ती २७ गावे पुन्हा महापालिका हद्दीत येणार असून त्यामुळे युतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. ...
जून महिन्यात आगमन करणारा वरूणराजा यंदा मात्र अनियमितपणे कधीही बरसत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकरीवर्गाला बसत आहे. ...
मळ्यातील भाजीपाला थेट ग्राहकाच्या घरी पोहोचती करून त्यांची ताज्या भाजीची गरज पूर्ण करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सरसावले आहे. ...
अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणूकीचा अपक्ष उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यात आल्याने शिवसेना उमेदवार प्रज्ञा बनसोडे यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. ...
रायगड जिल्हा पर्यटन समृध्द आहे. इथे किल्ले, गड, थंड हवेची ठिकाणे, अभयारण्य, लेण्या कमी नाहीत. ...
रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रमशाळेजवळ असणाऱ्या इंडो एनर्जी जेटीवरून कोळशाची वाहतूक केली जाते. परंतु सध्या या जेटीवर रॉक फॉस्फरस उतरविण्यात आले आहे. ...