‘दर्याला चला आता दर्याला चला’ अशी आळवणी नारळी पौर्णिमेनिमित्त रेवदंडातील कोळीवाड्यात ऐकू येत होती. कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त आनंद ओसंडून वाहत होता. ...
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे पूर्ण होत असतानासुद्घा काही भागात विजेची व्यवस्था पोेहोचलेली नाही. गरीब आदिवासी लोकांच्या निवेदनाकडे विद्युत मंडळाकडून वारंवार दुर्लक्ष होत ...
तालुक्यातील जामरु ंग येथील जिल्हा परिषदेच्या पाझर तलावावर वर्षासहलीसाठी सध्या शेकडो पर्यटक सोलणपाडा येथे येत आहेत. या पर्यटकांकडून मद्याच्या बाटल्या तसेच कचरा परिसरात ...
मुंबई - गोवा महामार्ग सुरळीत ठेवण्यासाठी पळस्पे ते रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत महामार्गावर २५ वर्षांपूर्वी ७ वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. मात्र सध्या महामार्ग महाड वाहतूक ...
‘विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती’ या नव्या आदेशामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे एक हजार ६४५ शाळा बंद होणार आहे. त्यातील कमीत कमी सुमारे साडे तीन हजार पेक्षा अधिक ...
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाताळगंगा नदीवर १९९८-९९ साली बांधलेल्या खारपाडा ब्रिजची टोल आकारणी शुक्रवारी मध्यरात्रीपासून बंद झाली. या ब्रिजचा बांधकाम खर्च ...
रस्ते विकास महामंडळाने एमएसआरडीसीकडून निधी घेऊन पनवेलमध्ये एलिव्हेटेड रस्ता बांधला. मात्र त्यानंतर महामंडळाने सर्वच बाबतीत दुर्लक्ष केल्याने पुलाखाली मोठ्या प्रमाणात ...
आई डे केअरच्या विशेष मुलांनी बनवलेल्या राख्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शुक्रवारी पेण येथे झालेल्या लोकमत-वार्ताहर कार्यशाळेत आई डे केअरच्या विशेष मुलींनी लोकमतचे कार्यकारी ...
स्वच्छ भारत अभियानाची सांगड संसद आदर्श ग्राम योजनेत घालण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दत्तक घेतलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावात उत्कृष्ट ...