गणेश विसर्जनाच्या वेळी समुद्र,खाडी, नद्या, तलावामध्ये टाकले जाणारे निर्माल्य आणि अन्य पूजेच्या साहित्यामुळे होणाऱ्या प्रदूषणास रोखण्याकरिता जनजागृतीची गरज असल्याचे पर्यावरण संरक्षण क्षेत्रात ...
शहर व ग्रामीण भागातील १७२ खेडी व गावांमध्ये तब्बल १५ हजार गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. यामध्ये दीड दिवसाचे, पाच दिवसांचे, बारशी व अनंतचतुर्दशीसह साखरचौथ ...
वेळ निघून गेल्यानंतरही एसटी न सुटल्याने बस का थांबली, असा प्रश्न करणाऱ्या ज्येष्ठ प्रवाशाला आपण एसटी अधिकारी असल्याचे सांगत एकाने साथीदारासह मारहाण ...
शहरात ड्रंक अँड ड्राइव्हमुळे फुटपाथवरुन प्रवास करणे धोक्याचे झाले असल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. असे असतांनाच थेट फुटपाथवरच वाहने पार्कींगची सुविधा टिळकनगरच्या नगरसेवकाने दिली आहे. ...
डहाणू समुद्रकिनारी पर्यावरण संवर्धनाकरीता ताडगोळे रोपणाचा उपक्रम लोक चळवळीत रूपांतरीत झाला आहे. या उपक्रमाचा प्रणेता कुंदन मधूकर राऊत यास ताडगोळे रोपण करीत ...