शहराबरोबर ग्रामीण भागात पिण्यास शुद्ध पाणी मिळणे तसे अवघडच असते. परंतु, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन व्यावसायिक संघटनेच्या मदतीने ग्रामीण भागाला ते देण्याचे निश्चित केले आहे. ...
ग्लोबल वॉर्मिंगच्या लहरी हवामानात आजदेखील अनेक वृक्ष पर्यावरणाचा समतोल राखत आपले अस्तित्व टिकवून आहेत. बाओबाब अर्थात गोरख चिंच हा एक दुर्मीळ वृक्ष तीन ...
जेएसडब्ल्यू कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता चार गुंठे जमिनीतून जलवाहिनी टाकली असल्याचा आरोप येथील शेतकरी रफीक अधिकारी आणि त्यांचे बंधू असिफ अधिकारी यांनी केला ...
संपूर्ण कोकणात अग्रगण्य सहकारी बँक म्हणून लौकिक असलेल्या दी अण्णासाहेब सावंत का-आॅप. अर्बन बँकेची बिनविरोध निवडणुकीची गेल्या २० वर्षांची परंपरा यावेळी खंडित झाली ...
तळा नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमार तळा बाजारपेठेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या सशस्त्र मारामारी प्रकरणी ...