दहावीचा निकाल जाहीर झाला असून तालुक्याचा एकूण निकाल ९०.२५ टक्के लागला. ...
समाजातील बुद्धिवान लोकांनी थोडा पुढाकार घेऊन समाज परिवर्तनाची जबाबदारी उचलली पाहिजे ...
नेरळ गावामधील शंभर वर्षे जुनी रायगड जिल्हा परिषदेच्या मालकी असलेली शाळा जमीनदोस्त करण्यात येत आहे. ...
वाढती लोकसंख्या, शहरीकरण, प्लास्टिकचा वाढता वापर यामुळे मोठ्या प्रमाणावर तयार होणाऱ्या कचऱ्यामुळे वेगवेगळ्या समस्या व आजार निर्माण होत आहेत. ...
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार याद्या शुध्दीकरण मोहीम-२०१६ ही देशभरात राबविण्यात येणार आहे. ...
ट्रेलरचे मागील चाक अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
जून महिना उजाडताच महसूल विभागाच्या मंडल अधिकारी व तलाठीवर्गाला पर्जन्यमानाची नोंदी करण्याचे रजिस्टर अपडेट करावे लागते ...
रायगड किल्ल्याचे जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी ५०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. ...
सैनवाडी व पोलीस ठाण्यानजीक असलेल्या दोन मोऱ्यांच्या कामांना एक वर्ष पूर्ण होवूनही याठिकाणचे बांधकाम मात्र अर्धवट अवस्थेतच आहे. ...
रस्त्यांची साईडपट्टी कोणत्याही परिस्थितीत खोदून त्यात रिलायन्सची फोरजी केबल टाकू देणार नाही, असा इशारा आमदार सुरेश लाड यांनी दिला ...