गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत तालुक्यातील माथेरान, नेरळ, देवपाडा, बोरीवली व उमरोली नळ पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. या पाणी योजनेसाठी उल्हास नदीतून पाणीपुरवठा केला जातो. ...
भारत पारतंत्र्यात असताना वाचन, सामूहिक वाचन, अभिव्यक्ती, विचार या सर्व स्वातंत्र्यावर तत्कालीन ब्रिटिश सरकारची बंदी होती आणि तसे कुणी केले तर तो राजद्रोहाचा गुन्हा मानला ...
महिलांच्या आत्मसन्मानासाठी जिल्ह्यातील स्वच्छतेची चळवळ अधिक गतिमान करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम ...
स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने 3 एप्रिल 1916 रोजी सार्वजनीक वाचनालयाची स्थापना करुन आपल्या स्तरावर ब्रिटीश सरकार विरुद्ध असहकार आंदोलनाची मूहूर्तमेढच रोवली ...
स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने 3 एप्रिल 1916 रोजी सार्वजनीक वाचनालयाची स्थापना करुन आपल्या स्तरावर ब्रिटीश सरकार विरुद्ध असहकार आंदोलनाची मूहूर्तमेढच रोवली ...
चार-पाच वर्षांपूर्वी कर्जतचे एसटी आगार बंद होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तत्कालीन आगार व्यवस्थापकांनी विविध क्लृप्त्या लढवून आगार वाचवून ...
संच मान्यता मिळाल्याने ९०९ पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता जाणवणार नसल्याने ...
येथील ग्रामपंचायतीची विशेष तहकूब ग्रामसभा बुधवारी (४ मे) ग्रामपंचायतीच्या बच्चूभाई मुकादम सभागृहात सरपंच सोनाली मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मात्र या सभेतही ...
रायगड जिल्ह्याची भाताचे कोठार अशी ओळख पुसण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने चंग बांधला आहे. भाताच्या पिकावरच अवलंबून न राहता नगदी पिके शेतकऱ्यांनी ...
तालुक्यात चोरी, घरफोडी, लुटमारीचे प्रकार सर्रास घडत असून चोर-पोलिसांचा खेळ काही थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पोलिसांनी धावपळ सुरू आहे. भरदिवसा प्रवासी ...