सरकारने रायगड जिल्ह्यात सुमारे ५६ नवीन शाळांना, तर २७ शाळांचा दर्जा वाढविण्यास मान्यता दिली आहे. मात्र या शाळांना सरकार कोणत्याही प्रकारचा निधी अथवा अनुदान देणार नाही. ...
चार वेळा लुटूपुटूचे उद्घाटन केले गेल्याने वसईच्या पंचवटी उड्डाण पुलाची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असल्याची उपहासात्मक चर्चा वसईत केली जात आहे. ...
सकवार गावात असलेला ओढा पावसाळ्यात पुराने हैराण करतो, तर उन्हाळ्यात चक्क कोरडा पडून पाणी हिरावून घेतो. त्यावर नामी उपाय आदर्श ग्राम दत्तक योजनेतून साकारण्यात आला ...
जिल्ह्यात 24 तासात (सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत) सर्वाधिक 177 मिमी पावसाची नोंद रोहा येथे झाली आहे. याच 24 तासात जिल्ह्यात एकुण 762.20 मिमी पाऊस झाला असून हे सरासरी पजर्न्यमान 47.64 मिमी होते ...
आपत्तीसोबत दोन हात करण्यासाठी रायगड जिल्ह्याचा सूक्ष्म प्रकल्प अहवाल येत्या १५ दिवसांत तयार करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारा सुमारे ८० लाख रुपयांचा निधी ...
पुणे गाठण्यासाठी आणि हार्बर तसेच ट्रान्स हार्बरवासीयांची गैरसोय थांबविण्यासाठी मार्च २0१४ पर्यंत एलटीटी-पुणे अशी नवीन सेवा सुरू करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करीत होते ...