वर्षा ऋतूचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाल्याची झलक दोन दिवस पडलेल्या मृगाच्या सरींमुळे दिसून आली. ज्या ठिकाणी भातपेरणी झाली तेथे पावसामुळे भाताच्या नर्सरी रोपांनी आपले अस्तित्व दाखवित ...
येथील रेल्वेस्थानकाच्या आवारातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलसह संबंधित चोरास पकडण्यात नागोठणे पोलिसांना यश आले असून अनिकेत बाबू चोरगे हा मोटारसायकल चोर सिद्धेश्वर ...
कर्जत तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या ठाकूरवाडी ते आषाणे रस्त्याचे प्रत्यक्ष बांधकाम न करता भलत्याच रस्त्याचे काम दाखवून शासनाची दिशाभूल केल्याची ...
दहीहंडीची उंची २० फुटापेक्षा अधिक असावी आणि १२ वर्षांवरील गोविंदांना पथकात सहभागी होता यावे, अशी भूमिका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ...
दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे अपघातांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वाहनचालकाला दारू पिण्यापासून रोखण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून एक ...
रविवारी सकाळपासून मान्सूनच्या पावसाला सुरु वात झाली, यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आले. तालुक्यात तळा शहरात १०९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ...
कर्जत-कल्याण राज्यमार्गाचे चौपदरीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले. देशातील सर्व राज्य महामार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये करण्यात आले ...
यंदा जिल्ह्यात १ लाख २३ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर भातलावण्या होणार आहेत. आतापर्यंत ५० टक्के पेरण्या जिल्ह्यात पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली ...
अलिबाग तालुक्यातील नवेदरबेली, आक्षी (जुना) आणि साळाव पुलाची दुरवस्था झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही ...