मुंबई-गोवा महामार्गाचे काम २०११ पासून सुरू झाले. नव्याने बनविण्यात आलेला रस्ता व जुन्या रस्त्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तसेच गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचे चांगल्या ...
पनवेल नगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणात गाळ साचल्याने पाणी क्षमता कमी झाली आहे. त्याचबरोबर धरणाला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने पाणी वाया जात होते. पाटबंधारे ...
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पृथ्वीचा समतोल ढासळत आहे. त्यामुळे पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी व पर्यावरणाचा होणार ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येकाने झाडांची लागवड करणे ...
पावसाळा सुरू झाल्यापासून तरुणाईला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील ट्रेकच्या आनंदाचे वेध लागले आहेत. परंतु आठवडाभरापूर्वी माथेरानचा डोंगर चढताना एक तरुण दरीत कोसळला. ...
गेली १२५ हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनीही आता डब्यामागे दरमहा घसघशीत अशी १०० रुपयांची वाढ केली आहे डब्यासोबत पाणी अथवा ...