मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नाहक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर ...
वारंवार तक्रारी करूनही परिसरातील गंगावणे, चाफेवाडी, वर्णावाडी, वत्सलावाडी, चेराठी, काळकाई आदी भागात हातभट्टीचे व्यवसाय चालूच आहेत. नागोठणे पोलीस ठाण्याने ...
महाडचा सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना सरकारी मदत मिळावी म्हणून बेपत्ता व्यक्तींचा दोन ...
तब्बल दहा दिवसांनंतर सावित्री पूल दुर्घटनेत नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तीन वाहनांपैकी राजापूर-बोरीवली एसटी बसचा शोध घेण्यात नौदलाच्या पथकाला गुरुवारी यश आले. ...
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साईभक्त सेवा संस्था, साई प्रतिष्ठानच्या वतीने ‘एक धाव स्वच्छतेसाठी’ मिनी मॅरेथॉनचे १४ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता आयोजन केले आहे ...
तालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील आगरवाडा येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ...
सध्या श्रावण महिना सुरु आहे. हा महिना हिंदू धर्मीयांमध्ये पवित्र मानला जातो. या महिन्यात श्रावणी सोमवार साजरे केले जातात. याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा ...
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वतीने महामार्गावर हमरापूर फाटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या कौसल्या पाटील ...