वाहून गेलेल्यांचा शोध घेणाऱ्या भारतीय नौदलाच्या जवानांना रविवारी कोसळलेल्या पूलापासून ३00 मिटर अंतरावर, एमएच 0४ जीडी ७८३७ या क्रमांकाच्या ‘तवेरा’ कारचे अवशेष सापडले. ...
लहान मुलांसाठी ‘चाईल्ड लाईन-१०९८’ ही आपत्कालीन फोन व सत्वर पोहोचणारी (आऊटरीच) सेवा २४ तास कार्यरत आहे. मुलांच्या समस्या सोडविण्याचे काम गतिमानतेने करणे ...
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहा वर्ष केलेल्या संपानंतर १९३९ मध्ये कुळ कायदा अस्तित्वात आला. परंतू सरकारला कायदा करण्यास भाग पाडलेल्या या जिल्ह्यातच ...
तालुक्यातील आयएसओ मानांकित व रायगड जिल्हा परिषदेने आदर्श पुरस्कार देऊन गौरव केलेली प्राथमिक तोंडसुरे शाळेची इमारत २८ जून २०१६ रोजी मुसळधार पावसात कोसळली. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास दिवसेंदिवस त्रासदायक आणि धोकादायक ठरत आहे. महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नाहक जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावर ...
वारंवार तक्रारी करूनही परिसरातील गंगावणे, चाफेवाडी, वर्णावाडी, वत्सलावाडी, चेराठी, काळकाई आदी भागात हातभट्टीचे व्यवसाय चालूच आहेत. नागोठणे पोलीस ठाण्याने ...
महाडचा सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना सरकारी मदत मिळावी म्हणून बेपत्ता व्यक्तींचा दोन ...
तब्बल दहा दिवसांनंतर सावित्री पूल दुर्घटनेत नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तीन वाहनांपैकी राजापूर-बोरीवली एसटी बसचा शोध घेण्यात नौदलाच्या पथकाला गुरुवारी यश आले. ...
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साईभक्त सेवा संस्था, साई प्रतिष्ठानच्या वतीने ‘एक धाव स्वच्छतेसाठी’ मिनी मॅरेथॉनचे १४ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता आयोजन केले आहे ...