शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

डागडुजीअभावी १३ पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:11 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील तब्बल १३ शंभर वर्षांचे जुने पूल अद्याप धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जयंत धुळप  अलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील तब्बल १३ शंभर वर्षांचे जुने पूल अद्याप धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावरून आजही वाहतूक सुरु असल्याने जनसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल पावसाळ््यात कोसळून ४२ जणांचा आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर जाग्या झालेल्या सरकारने राज्यातील सर्व पुलांच्या विशेषत: १०० वर्षांच्या जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. परंतु प्राप्त अहवालानुसार या १०० वर्षांच्या जुन्या पुलांच्या दुरुस्ती कामाची अंमलबजावणी मात्र वास्तवात उतरलेली नाही. या पुलांमध्ये जिल्ह्यातील १३ पुलांचा समावेश आहे.राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम जिल्ह्यात सुरु आहे. त्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, या रुंदीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारी अवजड वाहने आणि अवजड यंत्रसामग्री ने-आण करण्याकरिता जुन्या गोवा महामार्गाचाच वापर केला जात आहे. परिणामी या जुन्या महामार्गावरील जुने पूल अधिक कमकुवत होत असल्याचे सरकारी बांधकाम यंत्रणेतील अभियंत्यांनी खाजगीत बोलताना सांगितले. अशाच प्रकारे जुन्या मार्गावरील पुलाच्या वाढीव वापरामुळे कमकुवत होवून खोपोली-पाली राज्य मार्गावरील खुरावले गावाजवळील छोटा पूल रविवारच्या रात्रीच्या मुसळधार पावसामुळे सोमवारी वाहून गेल्यावर स्पष्ट झाले आहे.महाड तालुक्यातब्रिटिशकालीन जुने पूलमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील १३ लहान आणि दोन मोठ्या ब्रिटिशकालीन शंभर वर्षांच्या जुन्या पुलांवरु न आजही अवजड वाहनांसह सर्व वाहनांची वाहतूक सुरू आहे. पनवेल ते महाड टप्प्यातील १३ लहान ब्रिटिशकालीन पूल तर काळ आणि गांधारी नदीवर मोठे ब्रिटिशकालीन पूल आहेत.९१मीटर लांबीच्या ब्रिटिशकालीन ‘मेसनरी आर्च’ पद्धतीच्या काळ नदीवरील पूल सन १८७१ मध्ये बांधण्यात आला आहे. तर ६३ मीटर लांबीच्या मेसनरी आर्च पद्धतीच्याच गांधारी नदीवरील पुलाचे बांधकाम सन १९४५ मध्ये करण्यात आले आहे.कोलाडजवळ कुंडलिका नदीवर, पालीजवळच्या अंबा नदीवर तर अलिबाग-रेवस मार्गावर खडताळ येथे जुने पूल आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे वा सक्षमीकरणाचे कोणतेही काम अद्याप करण्यात आलेले नाही.दरम्यान, ब्रिटिशकालीन जुने पूल महाड तालुक्यात आहेत. त्यात काळ व गांधारी नदीवरील मेसनरी आर्च पद्धतीचे पूल असल्याची माहिती महाड उप विभागीय अभियंता पी.पी. गायकवाड यांनी दिली आहे.