शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आम्ही रोजगाराला प्राधान्य देत गुंतवणुकीत महाराष्ट्राला १ नंबरवर आणले; उदय सामंत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2023 10:17 IST

Uday Samant- महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमका किती जणांना रोजगार दिला गेला, हा आत्मचिंतनाचा विषय

पुणे: आयटी धोरण अंमलबजावणी केल्याने आयटी क्षेत्रातही नवीन गुंतवणूक वाढलेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेमका किती जणांना रोजगार दिला गेला, हा आत्मचिंतनाचा विषय आहे. मात्र, आम्ही रोजगाराला प्राधान्य देत गुंतवणुकीत गुजरात आणि कर्नाटकला मागे टाकून महाराष्ट्राला पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आणले असल्याचे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

सामंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात एकही कॅबिनेट सबकमिटी झाली नव्हती. मात्र, आता एका वर्षात तीन वेळा सबकमिटी बैठक झाली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगांशी संबंधित गुंतवणुकीवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत. मागील बैठकीत ४५ हजार कोटींच्या, तर कालच्या बैठकीत ३९ हजार ९०० कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मुंबईतील झवेरी बाजार हा नवी मुंबईत स्थलांतरित करण्यात येत असून, त्या ठिकाणी २१ एकरची जागा त्यांना देण्यात आली आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक या ठिकाणी होणारा असून १ लाख रोजगार निर्मिती आगामी काळात होईल.

दावोसमध्ये एक कोटी ३७ लाख रुपयांचे करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले आणि त्यापैकी ८६ हजार कोटींच्या प्रकल्पांना राज्यात जमीन दिली गेली आहे. तसेच आतापर्यंत एसटी महामंडळाने सुरू केलेल्या योजनेअंतर्गत १० लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या माध्यमातून वर्षभरात मोफत प्रवास केला आहे. तर १४ लाख महिलांनी अर्ध्या तिकिटात एसटीने प्रवास करण्याचा फायदा घेतला असल्याचे सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष