शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

Ujani Dam | सोलापूरसाठी उजनीतून पाणी..! ६००० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 20:25 IST

भीमा नदीत किमान ६ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे...

बाभूळगाव (पुणे) :सोलापूर शहराची तहान भागवण्यासाठी तसेच भीमा नदीकाठच्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणातून १९ मार्चला पाणी सोडले असल्याची माहिती उजनी धरणाच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. भीमा नदीत किमान ६ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

उजनी धरणात सध्या ९१.९७ टीएमसी एवढा पाणीसाठा असून, उजनी धरण सध्या ५२.८५ टक्के भरले आहे. सोलापूर, पंढरपूर व इतर भागात पिण्याच्या पाण्याची मागणी होत असल्याने धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या पाण्यामुळे नदीवर असलेल्या १५० पाणीपुरवठा योजनांनाही लाभ होणार आहे.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात हे पाणी पोहोचल्यानंतर उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती धरण प्रशासनाने दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDamधरणSolapurसोलापूर