शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
3
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
4
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
5
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
6
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
7
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
8
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
9
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
10
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
11
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
12
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
13
हमासनं जमिनीखाली वसवलं ८० खोल्यांचं गाव! केवळ इस्रायलच नाही, तर अख्खं जग थक्क झालं
14
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
15
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
16
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
17
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
18
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
19
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
20
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पवनाधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरू; पवना धरण ७२%भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 15:37 IST

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा विचार करून पुर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून धरणातून सांडव्यातून ४०० क्युसेक्सने पाणी पवनानदी पात्रात विसर्ग करण्यात आला आहे.

पवनानगर -  मावळ सह पिंपरी चिंचवड शहराला पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आसलेले पवना धरण ७२% भरले असून पाण्याची चिंता संपली आहे . या वर्षी धरण पाणलोट क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी  झपाट्याने वाढली आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा विचार करून पुर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून धरणातून सांडव्यातून ४०० क्युसेक्सने पाणी पवनानदी पात्रात विसर्ग करण्यात आला आहे.गेल्या २४ तासात ३३ मि.मि.इतका पाऊस पडला आहे तर १ जूनपासून १०८५ मिलीमिटर इतका पाऊस पडला आहे.

पवना धरण ७२ टक्के भरले असून पाण्याची चिंता संपली आहे.धरणातून सांडव्याद्वारे ४०० क्युसेक्सने पाणी विसर्ग सुरू राहिल मात्र पाणी हे जीवन असून पाणी जपून वापरावे तर पुढील काळात पाऊस वाढल्यास धरणात येणाऱ्या येव्या नुसार पाणी विसर्ग केला जाईल  नदिकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. - सचिन गाडे,अभियंता पवना पाटबंधारे विभाग

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी