शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
2
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
3
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
4
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
5
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
6
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
7
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
8
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
9
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
10
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
11
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
12
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
13
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
14
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
15
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
16
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
17
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
18
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
19
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
20
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वेलवळी गावाचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डेहणे : जिल्ह्याचे शेवटचे टोक व घाटमाथ्यावरील शेवटचे गाव असलेल्या वेलवळी (ता. खेड) गावाचा अतिवृष्टीमुळे जगाशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डेहणे : जिल्ह्याचे शेवटचे टोक व घाटमाथ्यावरील शेवटचे गाव असलेल्या वेलवळी (ता. खेड) गावाचा अतिवृष्टीमुळे जगाशी संपर्क तुटला आहे. येथील तीस ते चाळीस कुटुंबांची दळणवळणाची सोय नसल्याने उपासमार होऊ नये, यासाठी तातडीने रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

भोरगिरी परिसरातील डोंगरावर असलेले वेलवळी गाव भीमा नदीच्या पलीकडे असल्याने या गावात कुठलाही विकासाचा मागमूसही नाही. विज नाही, पाण्याची सोय नाही, शाळा नाही, आरोग्य केंद्राचा कुणी कर्मचारी फिरकत नाही, अशा परिस्थित गावकरी दळणवळणासाठी या एकमेव रस्त्यावर अवलंबून असतात. विशेष म्हणजे हा रस्ता पायथ्याशी संपतो. तेथुन पुढे एक तास पायपीट करत डोंगर चढुन गावात पोहोचता येते. अतिवृष्टीमुळे चिखल व पूर यामुळे ही आदिवासी वस्ती संकटात सापडली आहे. या गावाला तातडीने प्रशासनाने मदत करावी अशी, मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे यांनी केली आहे. पुलाच्या भरावाचे काम तातडीने न झाल्यास ऐन पावसाळ्यात अन्न धान्या बरोबर आरोग्याच्या मोठा प्रश्न वेलवळीकरांपुढे आहे.

फोटो : वेलवळी (ता. खेड) येथील भीमा नदीला जोडणाऱ्या रस्तावरचा पुलाचा वाहून गेलेला भराव.