शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Ujani Dam| उजनीत २९ दिवसांत ९७.१० टक्के पाणी साठा जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 11:33 IST

रणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ..

बाभुळगाव (पुणे) : पाणी साठवण क्षमतेने राज्यात सर्वांत मोठे असलेल्या भीमानगर (ता.माढा) येथील उजनी धरणात अवघ्या तीस दिवसांत ९७.१० टक्के पाणी साठा जमा झाला आहे. धरणात दौंड येथील नदीमार्गे येणारा पाणी विसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

उजनी धरण आणखी आठवडाभरात पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील बळीराजा सुखावला आहे, तर उजनी धरणात सध्या ८४.३३ टक्के पाणी साठा झाला असल्याची माहिती उजणी पाटबंधारे कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी दिली. या अगोदर जुलै महिन्याच्या सुरुवातीला उजनी धरण वजा १२.७७ टक्के इतके होते. सध्या उजनी धरणात दौंडवरून सध्या ७ हजार ८६९ क्यूसेकने पाणी विसर्ग येत आहे.

८ जुलै २०२२ रोजी धरणातील मृत साठ्यापैकी वजा-१२.७७ टक्के पाणी कमी झाले होते.मागील वर्षी ऑगस्टच्या सुरुवातीला उजनी ४० टक्के भरले होते. चालू वर्षी धरण रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ८४.३३ टक्के इतके भरले आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी ४९६.१०० मीटर आहे. धरणात १०८.८४ टीएमसी इतका पाणी साठा असून, उपयुक्त पाणीसाठा हा ४५.१८ टीएमसी आहे, तर उजनी धरणातून सिना माढा बोगदा २५९ क्यूसेक, दहीगाव एलआयएस ४३ क्यूसेक व छोटा कॅनलमधून २०० क्यूसेक असा एकूण ५०२ क्यूसेकने पाणी विसर्ग सुरू असल्याची माहिती उजनी प्रशासनाने दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDamधरणSolapurसोलापूरBaramatiबारामती