शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

उद्धव ठाकरेंचे ४ आमदार कधीही आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2022 12:40 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता मातोश्री पुरतेच मर्यादित

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राजकारण आता मातोश्री पुरतेच मर्यादित राहिले असून, त्यांच्याकडे केवळ ६ ते ७ आमदार राहिले आहेत. त्यापैकी ४ जण आमच्या संपर्कात असून, ते कधीही आमच्याकडे येतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्र सरकारच्या १० लाख पदांच्या नोकर भरतीसाठी रोजगार मेळाव्याचा शुभारंभ झाला. पुण्यातही ‘यशदा’ येथे राणे यांच्या हस्ते तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोपांविषयी राणे म्हणाले, राजकारणातील स्तर घसरू नये, असे मला वाटते. विरोधकांची वैचारिक पातळी तपासण्याची गरज आहे. भास्कर जाधव यांनी केलेल्या आरोपाविषयी ते म्हणाले की, याबाबत पुण्यातील लोकांना जास्त माहिती आहे. मला कोकणात राहून काही माहिती नाही. जाधव यांनी भाषणात केलेली टिंगल, मस्करी हा काय चांगला गुण नाही.

राज्य सरकारकडून रेशन दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत असलेल्या दिवाळीच्या किटवरील सत्ताधारी राजकीय नेत्यांचे फोटो विषयी राणे म्हणाले, फोटो दिला, तर बिघडले कोठे? त्याच्यावर कागद टाका आणि पाकीट फोडा. तुम्हाला इच्छा असेल, तर तुम्हीही फोटो लावून नागरिकांना किट द्या. संकुचित वृत्ती ठेवू नका.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMLAआमदारShiv SenaशिवसेनाBJPभाजपा