शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

थांबलेल्या पीएमपी बसचे दोन टायर फुटले, दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 20:56 IST

भारती विद्यापीठ परिसरातील महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेत आंबेगाव खुर्द भागातील विद्यार्थी पीएमपी बसने येतात.

ठळक मुद्दे सतरा विद्यार्थी किरकोळ जखमी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस सुस्थितीत असणे आवश्यक

कात्रज : विद्यार्थी घेण्यासाठी कात्रज चौकात थांबलेल्या पीएमपी बसच्या मागचे दोन टायर फुटल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत १७ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. उपचारानंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. पीएमपी बसच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही दैैवबलवत्तर म्हणून दुर्घटना टळली. मात्र, पीएमच्या बसच्या सुरक्षितेतवर पुन्हा एकदा या घटनेने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.         भारती विद्यापीठ परिसरातील महापालिकेच्या विद्यानिकेतन शाळेत आंबेगाव खुर्द भागातील विद्यार्थी पीएमपी बसने येतात. अशाच विद्यार्थ्याँना घेवून जाणारी बस कात्रज येथे बस थांबली असताना अचानक मोठा आवाज आला. बसला धुळीने घेरले. मोठ्या आवाजामुळे बसकडे धावलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांना बस बाहेर काढले. बसच्या मागचे दोन टायर एकाचवेळी फुटल्यामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने एकच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांना हाताला, पायाला, डोक्याला, कमरेला मुका मार लागला होता. अशा सर्वांची आवश्यक त्या तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर  विद्यार्थ्याँना घरी सोडण्यात आले. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस सुस्थितीत असणे आवश्यक आहे. दुर्घटना टळली असली तरी याचा पीएमपी प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा, असे निवेदन महापालिका शिक्षण विभागाचे सहायक प्रशासकीय अधिकारी जयेश शेंडकर यांनी पीएमपी आगाराला दिले आहे.-------------------------------------------

टॅग्स :katrajकात्रजPMPMLपीएमपीएमएलStudentविद्यार्थीSchoolशाळाNayana Gundeनयना गुंडे