शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांनी त्यांच्याविरोधात खूप वेळा भूमिका घेतली - रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 11:07 IST

शरद पवारांना असं वाटलं नव्हतं कि हे सत्तेसाठी विचारसरणी सोडतील

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या घडामोडींमध्ये अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ३२ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे देण्यात आली. त्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वेगवेगळ्या बैठकांनंतर पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले. या राजकारणावर रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. जे आता भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांनी भाजपविरोधात खूप वेळा भूमिका घेतली आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

रोहित पवार म्हणाले, कुटुंब फुटणं हि फार गंभीर गोष्ट आहे. आपल्यावर वेळ आली कस वाटत हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. जी लोक भाजपच्या मांडीला मांडी लावून बसली आहेत. त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आज फक्त सत्ता मिळावी म्हणून तुम्ही विचारधारा बदलून सत्तेत जात असाल तर सामान्य लोकांनी काय तुमच्याकडे कस पाहावं. जेव्हा हे नेते एका विचारधारेला धरून भूमिका घेत होते. तेव्हा शरद पवारांना असं वाटलं नव्हतं कि हे सत्तेसाठी विचारसरणी सोडतील. 

पवार साहेबानी काँग्रेस सोडल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. असे रोहित पवारांना विचारले असता ते म्हणाले, पवार साहेबानी काँग्रेस सोडली नाही. त्यांनी नवी पार्टी सुरु केली. लोक जुन्या गोष्टीचा दाखला देऊन काही बोलतील. राज्यात शिक्षण, बेरोजगारी अशा अनेक अडचणी आहेत. ते सोडून राजकारणावर भाष्य केलं जातंय. त्यामुळे इथले व्यवसाय गुजरातला घेऊन जाणे बंद होणार आहे का? अधिवेशनात मुखमंत्री आश्वासन देऊन अंगणवाडी सेविकांच्या पगाराचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भाव अशा प्रश्नाबद्दल बोलले जात नाही. फक्त राजकारणावर भाष्य केलं जातं. आताच्या परिस्थितीत ज्यांना पद मिळाली ते विकासासाठी गेलो म्हणत आहेत. पण विकास महत्वाचा असला तरी विचारसरणी महत्वाची असं मला वाटते. अजित पवारांना त्यांच्यासोबत असणारे चार, पाच लोक व्हिलन बनवत आहेत.  मतदार अजित पवार गटासोबत राहणार नाहीत. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारSharad Pawarशरद पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेस