शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"प्रस्ताव पाठवण्याची गरज नाही पुण्याचा पालकमंत्री म्हणून मीच निर्णय घेणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 18:55 IST

राज्यात कुठेही निर्बंध शिथिल कारण्याबाबतचा निर्णय घेण्यात आम्हाला अजिबात हौस नाही.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी आंदोलन करायला नको होत

पुणे : राज्यात कुठेही निर्बंध शिथिल कारण्याबाबतचा निर्णय घेण्यात मला अजिबात हौस नाही. पुण्याबाबत विचारणा होत असताना प्रस्ताव पाठवण्याची काही गरज नाही. मी पालकमंत्री म्ह्णून निर्णय घेण्यास समर्थ आहे. असा खोचक टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. 

ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहे. त्यामुळे निर्णय घ्यावे लागतात. पण आता कुणी पुण्याचं काही विचारलं तर सांगा पालकमंत्री निर्णय घेतला. असं पवार म्हणाले.  राज्यात निर्बंध शिथिल न झालेल्या जिल्ह्यात पुण्याचाही समावेश होता. पण पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असताना सूट का मिळत नाही? असा सवाल पुण्यातील व्यापारी आणि लोकप्रतिनिधीनी उपस्थित केला होता. त्यावर महाविकास आघाडीच्या काही मंत्र्यांनी शिथिलता आणण्याबाबत प्रस्ताव पाठ्वल्याचे सांगितले होते. अजितदादांनी अप्रत्यक्षपणे त्यांना सल्ला दिला आहे.  

पुण्यात निर्बंध अखेर शिथिल करण्यात आले आहे. पण, मुंबईसाठी वेगळे नियम आणि पुण्यासाठी वेगळे नियम ठेवण्यावरून वाद निर्माण झाला होता. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यात वाद निर्माण झाला होता. अखेर पुण्यातला वाद सोडवण्यासाठी बैठक घेऊन थेट निर्णय घेतला. पुण्यात दुकानं आता रात्री ८ वाजेपर्यत खुली राहणार आहे. तर हॉटेल १० पर्यंत सुरू राहणार आहे. हा निर्णय घेत असताना अजित पवारांनी आपली रोखठोक भूमिका सुद्धा मांडली.

व्यापाऱ्यांचे आंदोलन चुकीचे 

व्यापाऱ्यांनी हे असं करायला नको होतं. त्यांना माहिती आहे, हे हौसेने आम्ही करत नाही. सरकारचा महसूल बुडतो. पण लोकांचे जीव महत्वाचे आहेत, ज्या ठिकाणी गर्दी जमते तिथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते. पुण्यात कोरोनाची लाट आली होती तेव्हा दोनच लॅब आपल्याकडे होत्या. ऑक्सिजन सुद्धा बाहेरून मागावे लागले होते, असंही  पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्या