शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 12:40 IST

या सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, फक्त आरक्षणाच राजकारण करायचंय

पुणे: मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील आमरण उपोषण... मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मागच्या वर्षीपासून आंदोलन पुकारलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी मुंबईपर्यंत पदयात्रा काढली आहे. लाखोंचा जमाव घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या सरकारला आरक्षण द्यायचं नाही. ते मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावत आहेत असा आरोप पटोले यांनी केले आहे.  

पटोले म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे सरकारचं पाप आहे. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस सांगत होते की, राज्य सरकारला आरक्षण देण्याचे अधिकार आहेत त्यांनी करावं. आता का देत नाहीत मराठा समाजाला आरक्षण? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, या सरकारला आरक्षण द्यायचच नाहीये. तुमच्या कडे पाशवी बहुमत आहे. तरीही का देत नाही आरक्षण? हे केवळ आरक्षणाच राजकारण करत असल्याचे असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे. 

हे येड्यांचं सरकार 

आरक्षणाचा प्रश तातडीने सोडवावा. आज जनगणना केली जात नाही. हे मुद्दाम जनगणना करत नाहीत. तुम्हाला गरिबांच काहीच पडलं नाही. काल राम मंदिर सोहळ्याला देखील सगळे श्रीमंत लोक होते. राम तर गरिबांचा होता. हे लोकांना येड समजतात. हे येड्यांचं सरकार आहे. मराठा आणि ओबीसी वाद हे निर्माण करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेNana Patoleनाना पटोलेMaratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील