शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पुण्यातील कात्रज घाटात जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 14:26 IST

दुचाकीच्या नंबर वरुन मृत व्यक्ती वानवडी परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली आहे.

धनकवडी : कात्रज बोगदा परिसरातील दरीमध्ये एका तरुणाचा दुचाकीसह मृतदेह आढळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी खबर मिळताच दुचाकीसह मृतदेह बाहेर काढला. हा अपघात आहे की घातपात याचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. दरम्यान दुचाकीच्या नंबर वरुन मृत व्यक्ती वानवडी परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कात्रज घाट परिसरातील दरीमध्ये एका तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दरीतून जवानांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह जळालेल्या अवस्थेतील होता. त्याच्या जवळ ओळख पटेल असे काहीही नव्हते. दरम्यान त्याच्या दुचाकीच्या नंबरवरुन शोध घेतला असता तो वानवडी परिसरात रहात असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी तो दोन दिवसांपुर्वीच रागाच्या भरात घर सोडून गेल्याचे सांगितले. यामुळे हा घातपात आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :katrajकात्रजDhankawadiधनकवडीFire Brigadeअग्निशमन दलSocialसामाजिकPoliceपोलिस