शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

शासनाच्या धोरणांमुळे साखर व्यवसाय अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 1:06 AM

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. सध्या कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, कारखाना बंद पडू देणार नाही, असा विश्वास राजगड कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.

भोर - सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आहे. सध्या कारखान्याला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, कारखाना बंद पडू देणार नाही, असा विश्वास राजगड कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.कारखान्याच्या २८ व्या सर्वसाधारण सभेत थोपटे बोलत होते. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, विकास कोंडे, के. डी. सोनवणे, शैलेश सोनवणे, दिलीप बाठे, विठ्ठल आवाळे, धनंजय वाडकर, शोभा जाधव, सीमा सोनवणे, दिनकर धरपाळे, उत्तम थोपटे, रोहन बाठे, निर्मला आवारे, सुमंत शेटे, अमीत सांगळे, उध्दव दिवेकर व सभासद कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक कारखान्याचे संचालक शैलेश सोनवणे यांनी केले, तर कार्यकारी संचालक उध्दव दिवेकर यांनी सभेच्या पत्रिकेवरील ठरावाचे वाचन केले. त्या वेळी सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा निर्माला आवारे व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन राजेंद्र शेटे यांनी केले.भोर, वेल्हे तालुक्यातील उपसा योजनांची कामे पूर्ण झाल्याशिवाय, तसेच गुंजवणी धरणाच्या जाचक अटी रद्द करुन संपूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत धरणातील पाण्याचा एक थेंबही खाली जाऊ दिला जाणार नाही. असा इशारा थोपटे यांनी जलसंपदा विभागाला दिला.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे