शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुण्यात विद्यार्थी संघटनांचे ऑनलाईन शाळांविरोधात आंदोलन; शाळांनी ५० टक्के शुल्क माफ करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 13:31 IST

कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे पालक आर्थिक संकटात, तसेच शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाव्यतिरिक्त कोणतेही कार्य होताना दिसत नाही.

ठळक मुद्देशाळांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व पालकांनी एकत्र येण्याची संघटनेची मागणी

पुणे: कोरोनाच्या संचारबंदीने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. सामान्य नागरिकाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून त्या ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवण्यात आल्या आहेत. या ऑनलाईन शाळांमध्येही पूर्ण फी आकारली जात आहे. पालकांच्या आर्थिक संकटाचा विचार करून शाळांनी ५० टक्के शुल्क माफ करावे. अशी मागणी करत पुण्यातील महात्मा फुले मंडईत महाराष्ट्र नागरी कृती समिती, वंदे मातरम् संघटना आणि जय मल्हार क्रांती संघटना यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

"ज्या महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी मुलांनी शिकावे, यासाठी बायकोचे मंगळसूत्र मोडले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर यांनी आपले संपूर्ण जीवन मुला-मुलींनी शिकावे म्हणून समाजासाठी वाहिले. अशा महाराष्ट्रात मध्यमवर्गीय, गरीब जे जागतिक कोरोना महामारीमुळे आधीच त्रस्त आहेत. यांना शाळांमार्फत पूर्ण शुल्क भरावे, यासाठी तगादा लावला जातोय. शाळांमध्ये यावर्षी सांस्कृतिक उपक्रम, क्रीडाविषयक उपक्रम, मुलांना शाळेत देण्यात येणारे डबे या कोणत्याच गोष्टी झालेल्या नाहीत. या सगळ्याचे पैसे पालकांनी का द्यावे? असा सवाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.''

शुल्क भरले नाही तर शिक्षण संस्था आणि शाळा ऑनलाइन शिक्षण बंद करीत आहेत. मुलांना रिझल्ट न देणे, वह्या-पुस्तके न देणे असे प्रकार सर्रास शाळांमार्फत केले जात आहेत. याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आता पालकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे आवाहन पालकांना संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार