शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात सुडाचे राजकारण : श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 21:37 IST

वाल्हे येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सबनीस बोलत होते ...

वाल्हे (पुणे) : महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडले असून, राज्यात सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लेखक विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी केला आहे.

वाल्हे येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. वाल्हे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक संतोष ढवळे यांनी लिहिलेल्या आम्ही वाल्हेकर या पुस्तक प्रकाशन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे अध्यक्ष होते.

तर यावेळी साहित्यिक रावसाहेब पवार, भाजप नेते सचिन लंबाते, माजी सरपंच दत्तात्रय पवार, उपसरपंच अंजली कुमठेकर, सूर्यकांत भुजबळ, सूर्यकांत पवार, चेअरमन बाळासाहेब भुजबळ, कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ, अशोक बरकडे, चेतन शहा, पी. एस. जाधव, फत्तेसिंग पवार, राजन गायकवाड, छाया शहा, ए. एम. पठाण, इक्बाल आतार, हनुमंत पवार, किरण कुमठेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष ढवळे यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल खवले यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसKarnatakकर्नाटक