शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात सुडाचे राजकारण : श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 21:37 IST

वाल्हे येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सबनीस बोलत होते ...

वाल्हे (पुणे) : महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडले असून, राज्यात सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लेखक विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी केला आहे.

वाल्हे येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. वाल्हे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक संतोष ढवळे यांनी लिहिलेल्या आम्ही वाल्हेकर या पुस्तक प्रकाशन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे अध्यक्ष होते.

तर यावेळी साहित्यिक रावसाहेब पवार, भाजप नेते सचिन लंबाते, माजी सरपंच दत्तात्रय पवार, उपसरपंच अंजली कुमठेकर, सूर्यकांत भुजबळ, सूर्यकांत पवार, चेअरमन बाळासाहेब भुजबळ, कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ, अशोक बरकडे, चेतन शहा, पी. एस. जाधव, फत्तेसिंग पवार, राजन गायकवाड, छाया शहा, ए. एम. पठाण, इक्बाल आतार, हनुमंत पवार, किरण कुमठेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष ढवळे यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल खवले यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेShripal Sabnisश्रीपाल सबनीसKarnatakकर्नाटक