शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शिरूरला दोन दिवस पाणी बंद

By admin | Updated: April 3, 2015 03:19 IST

शहराला मिनरल वॉटर इतका स्वच्छ पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या अद्ययावत कामासाठी ४ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे

शिरूर : शहराला मिनरल वॉटर इतका स्वच्छ पुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेच्या अद्ययावत कामासाठी ४ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आठ पाण्याच्या टँकरची व्यवस्था केल्याचे पाणीपुरवठा समितीचे सभापती दादाभाऊ वाखारे यांनी सांगितले. दरम्यान, आज मनसेतर्फे शहरात काही भागांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषदेने जलशुद्धीकरण नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. यासाठी ५ मार्चपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, सलग तीन दिवसांचे काम असल्याने नगर परिषदेने तीन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगर परिषदेने स्वत:चे व काही खासगी टँकरची व्यवस्था केल्याचे वाखारे यांनी सांगितले.मनसेने सामाजिक जाणिवेतून आज सय्यदबाबा नगर, कुंभारआळी, लाटेआळी, अंडेबाजार, फकीर मोहल्ला व मातंगवस्ती येथे टँकरने पाणीवाटप केले. मनसेचे शहराध्यक्ष संदीप कडेकर, मनविसेचे अध्यक्ष सुशांत कुटे आदी उपस्थित होते.